About This Blog Welcome to my Indian history blog — a space where the rich, diverse, and timeless stories of India come alive. From ancient civilizations to modern milestones, I explore key events, forgotten heroes, cultural heritage, and untold stories that have shaped the subcontinent. Each post is well-researched, easy to understand, and designed to make history engaging for all readers. Join me

Random Posts

3/random/post-list
Blogger द्वारे प्रायोजित.

Ancient India’s Coins: Evolution of Money and Monetary System"

इमेज
   प्राचीन भारतातील नाण्यांचा इतिहास  मराठी: प्राचीन भारतातील नाण्यांचा इतिहास हा केवळ व्यापारापुरता मर्यादित नव्हता तर तो सत्तेचे, संस्कृतीचे आणि अर्थव्यवस्थेचेही प्रतिबिंब होता. विविध साम्राज्यांनी जारी केलेली नाणी आज इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा मानली जातात. English: The history of ancient Indian coins is not limited to trade; it also reflected power, culture, and economy. Coins issued by various empires are now considered vital historical evidence. मराठी: इ.स.पूर्व 6 व्या शतकात "पंचमार्क्ड कॉईन्स" हे पहिले नाणे भारतात प्रचलित झाले. या नाण्यांवर विविध चिन्हे उमटवलेली असत ज्यातून व्यापार आणि धार्मिक श्रद्धा स्पष्ट होत. English: Around the 6th century BCE, "Punch-marked coins" became the first coins in India. These bore multiple symbols that revealed aspects of trade and religious beliefs. मराठी: मौर्य साम्राज्याच्या काळात नाण्यांचा वापर व्यवस्थितपणे प्रचलित झाला. अशोकाच्या काळातील नाण्यांवर प्राण्यांची चित्रे, चक्र आणि धार्मिक प्रतीक आढळतात. हे नाणे राज्यशक्ती...

हा ब्लॉग शोधा

  • ()

Search this blog

Popular Posts

Ancient Indian Civilization and Culture

 Ancient Indian Civilization and Culture / प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता India is not only a land of geographical diversity but also a treasure house of ancient traditions and civilizations. For more than five thousand years, Indian society has been continuously evolving, preserving its roots while adopting new elements. भारत ही केवळ भौगोलिक विविधतेची भूमी नसून ती प्राचीन परंपरा आणि सभ्यतेचे खजिनेसुद्धा आहे. पाच हजार वर्षांहून अधिक काळ भारतीय समाज सतत विकसित होत आला असून आपल्या मूळाशी घट्ट जोडलेला आहे. Ancient India is not a story of the past only, it is a living reality that continues to shape the lifestyle, philosophy and thought process of people even today. 🏛 Indus Valley Civilization / सिंधू संस्कृती The earliest evidence of Indian civilization comes from the Indus Valley, around 2500 BCE. Harappa and Mohenjo-Daro were two major cities that displayed advanced urban planning. Wide roads, drainage systems, granaries, seals and weights show the progress of this society. सिंधू...

Raja harishchandra

              सत्यवादी  राजा हरिश्चंद्र  Indian history is filled with many brave kings, philosophers and saints, but among them one name shines with purity – Raja Harishchandra (राजा हरिश्चंद्र). He is remembered as the king who sacrificed everything for truth. In the long tradition of Bharatiya culture where dharma and satya are considered supreme, Harishchandra stands as the eternal symbol of honesty, sacrifice and morality. राजा हरिश्चंद्र इक्ष्वाकु वंशातील महान सम्राट होते. त्यांचं राज्य अयोध्या होतं – जे समृद्धी, न्याय आणि शांततेसाठी प्रसिद्ध होतं. प्रजेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम होतं कारण ते नेहमी सत्य बोलायचे आणि न्याय देत असत. त्यांच्या पत्नीचं नाव तारामती आणि मुलाचं नाव रोहिताश्व होतं. लहानपणापासून हरिश्चंद्रांना सत्याचा अभिमान होता. त्यांनी कधीही खोटं बोललं नाही, कुणाशी फसवणूक केली नाही आणि प्रजेच्या हितासाठी नेहमीच प्रामाणिक राहिले. एकदा महर्षी विश्वामित्र यांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी हरिश्चंद्रांकडून दा...

Stone Age: The Beginning of Human Civilization

                               पाषाण युग / The Stone Age मानवाच्या इतिहासातील सर्वात प्राचीन काळ म्हणजे पाषाण युग. या काळात मानवाने आपले जीवन केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून ठेवले होते. त्या वेळी मानव शिकारी, मासेमारी व फळे गोळा करून आपले जीवन जगत असे. त्याचबरोबर तो जंगली प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी झाडांच्या फांद्यांवर, गुहांमध्ये किंवा जंगलातील आश्रयस्थळी राहात असे. The Stone Age is considered the earliest phase in human history. During this time, humans depended solely on natural resources for survival. They lived as hunters, fishermen, and gatherers of fruits and roots. To protect themselves from wild animals, they took shelter in caves, tree branches, or other natural habitats. पाषाण युगाची संकल्पना (Concept of Stone Age) पाषाण युग हे नाव पडले कारण या काळातील मानवाने बहुतेक साधने दगडापासून तयार केली. शिकार करण्यासाठी टोकदार दगडी हत्यारे, चाकू, कुऱ्हाडी यांचा वापर होत असे. सुरुवातीला दगड अगदी साध्...

Follow us

📌 Follow Us

Facebook Instagram Twitter YouTube WhatsApp

Menu

 Indian history

इ. स. 1800 चा भारत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

                 इ. स. 1800 चा भारत 

1- नमस्कार मित्रांनो इंडियन हिस्टरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे 
 आज आपण 1800 च्या काळात भारत कसा होता हे पाहणार आहोत 
 1800 च्या काळातच ब्रिटिश हे आपले पाय भारतात त्यावेळी रोहित होते 
 1800 च्या दशकात भारत ब्रिटिश ईस्ट इंडिया च्या ताब्यात होता
    इमेज 

2- ब्रिटिश साम्राज्याने भारतातील विविध राजवटींना आणि साम्राज्यांना ताब्यात घेतले होते त्या काळात भारतातील राजकीय परिस्थिती खूपच अस्थिर होती कारण त्यावेळचे राजे आपापसात युद्ध करत होते ब्रिटिशांनी याच अस्थिष्ठेचा फायदा घेतला आणि त्यांची सत्ता स्थापन केली 
 1800 च्या काळात भारतात दोन सर्वात मोठी साम्राज्य होते मुघल व मराठा साम्राज्य या दोघांमध्ये पण सतत युद्ध होत असेल ज्यावेळी इंग्रज आले तेव्हा त्यांना या गोष्टीचा फायदा मिळाला भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये त्यांनी आपापसात वाद पेटवून दिला आणि दुसऱ्या बाजूला आपली सत्ता स्थापन केली 
इमेज 
2  

 तेव्हा भारतीय लोक कृषी आणि शेतीवर अवलंबून असायचे घरगुती कामही करायचे घरामध्ये जुन्या वास्तू आणि पारंपरिक शिल्पकला नक्षीकाम असायची 
3- शहरी जीवन 
 शहरी जीवनामध्ये दिल्ली मुंबई कलकत्ता इथले जीवन जेटल आणि व्यस्त होते शहरांमध्ये व्यापारी शिल्पकार व शासकीय अधिकारी या लोकांची संख्या जास्त होती शहरी घर शहरी भागात घरामध्ये काही आधुनिक सुविधा आल्या होत्या ब्रिटिश कालीन वसाहती व शासकीय मराठीमध्ये पश्चिम शैलीचा समावेश होता धार्मिक व सांस्कृतिक प्रथा जीवनाचा प्रमुख भाग होता 
 विविध धर्माचे लोक हिंदू-मुस्लिम शेख यांचे विविध धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जात असे 
 कलेचे बाबतीत विविध प्रकारचा प्रचार प्रसार केला जात होता व स्थानिक परंपरा टिकून ठेवण्याचा देखील प्रयत्न केला जात होता 
अन्न ग्रामीण भागामध्ये मुख्यतः तांदूळ गहू दाळ यांचा समावेश असायचा शहरांमध्ये विदेशी अन्नपदार्थ आणि वस्तूची मागणी होती


माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर जर तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा भेटूया पुढल्या भागात लवकरच 
जय भारत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा